एकदा नक्की वाचावी अशी मराठी कथा !!
एका शहरात एक


.
एक दिवस तिच्या जवळ एक

.
त्याने


.

.
त्याने २ किलो



.



आणी म्हणाली. *"लेकरा गोडच हाय की"*
.
तो हसत हसत आजीच्या हातातील ते संत्र न घेताच निघून गेला.
.
असच दुसरया दिवशीही तो आपल्या

त्या दिवशी ही त्याने संत्र्याची एक फोड खात

.
असे बरेच दिवस निघून गेले.
.

.
एक दिवस त्याच्या पत्नीने विचारले, *तु असा रोज वजन झाल्यावर आजीला एक संत्र का देतोस आणि ते ही अर्ध खाऊन?*
.
तो




.
पत्नीने गर्वाने नवरयाला मिठी मारली.
दुसरया दिवशीही तसच घडल.
.
तेव्हा शेजारी असलेली भाजीवाली आजीला म्हणाली, *अग हा पोरगा रोज कशापाई तरास देतो ग तुला आजी? समदी संत्री गोड हायीत.*
.
आजी तरूणाकडे व त्याच्या पत्नीकडे पाहुन हसत म्हणाली. *अग त्यो पिरमा पायी असा वागतुय. अन त्याचा हा जिव बघुन म्या बी त्याच्या वजनात चार संत्री रोज ज्यादा घालते."*
.
आजीचे शब्द एकुन त्याला खुप बर वाटल.
.
मनात विचार करत असताना.
शेजारी बसलेली भाजीवाली आजी त्या तरूणाला म्हणाली, *बाळा तु जे गमावत होता ते खुशीत गमावत होतास. म्हणुन तर तुला न मागता संत्री आणि या आजीच प्रेम या दोन्ही गोष्टी मिळाल्या..*
.
*मित्रांनो ओंजळीत बसेल एवढ नक्की घ्या...*
.
*पण सांडण्या अगोदरच ते वाटायलाही शिका...*
.
*माणूसकी कमी होत चाललीय...*
.
*तेवढी फक्त जपायला शिका...........